प्रश्नांची यादी
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service/ I.F.S.) म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास सांभाळणारी सेवा आहे.
राजकीय व्यवहाराची व विदेश सेवेची सुरुवात
भारताच्या विदेश
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi Repair
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi इंग्रजांनी त्यांची प्रथम वखार भारतामध्ये कुठे स्थापन केली?
इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली.
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 328 views🌐 marathi फ्रेडरिक लुगार्ड, संपूर्ण फ्रेडरिक जॉन डीलट्री लुगार्ड, अबिंगरचे बॅरन लुगार्ड, ज्यांना एफ.डी. लुगार्ड, (जन्म 22 जानेवारी, 1858, फोर्ट सेंट जॉर्ज, मद्रास, भारत—मृत्यू 11 एप्रिल, 1945, अबिंगर, सरे, इंग्लंड), प्रशासक ज्याने 1888 ते 1945 दरम्यान ब्रिटनच्या वसाहती इतिहासात प्रमुख भूमिका बजावली, पूर्व आफ्रिकेत सेवा बजावली. , पश्चिम आफ्रिका आणि हाँगकाँग. त्यांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारत देश स्वतंत्र कधी झाला?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi पहिले महायुद्ध कधी सुरू झाले?
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पहिल्या महायुद्धाची कारणे
A) युरोपियन राष्ट्रांचा साम्राज्यवाद -
1) 19 व्या शतकात युरोपियन राष्ट्रांनी वसाहतवादाचा स्वीकार केला.
2)स्वतःच्या मालकीची साम्राज्ये असणे, हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले.
3) औद्योगिकीकरण झालेल्या राष्ट्रांना हुकमी बाजारपेठा व कच्चा माल पुरवणाऱ्या प्रदेशाची गरज होती.
4) या सत्तास्पर्धेत इंग्लंड - फ्रान्स आघाडीवर होते.
5) जर्मनी व इटली सत्तास्पर्धेत उशिरा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi जगात किती महायुद्ध झाले?
जगामध्ये २ महायुद्ध झाले.
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi दुसरे महायुद्ध कधी घडून आले?
दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi बर्लिन कुठे आहे?
बर्लिन (जर्मन: Berlin) ही जर्मनी देशाची राजधानी व १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे. बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्या युरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.
१२व्या शतकाच्या सुमारास स्थापन झालेल्या बर्लिनला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi