प्रश्नांची यादी

रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये झाला आहे? locked

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी स्थापन केलेल्या 'रयत शिक्षण संस्थेचे' बोधवाक्य होते.

कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७

पूर्ण वाचा →

रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय आहे? locked

रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय आहे?

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी स्थापन केलेल्या 'रयत शिक्षण संस्थेचे' बोधवाक्य होते.

कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७

पूर्ण वाचा →

ईस्ट इंडिया कंपनी कि स्थापना कधी झाली? open

- ब्रिटिश लाइब्रेरी लंदन के रिकॉर्ड के अनुसार, ईस्ट इंडिया कंपनी की स्थापना 31 दिसंबर 1600 को हुई थी। साल 1608 में विलियम हॉकिन्स ईस्ट इंडिया कंपनी के जहाज लेकर सूरत आया था। इसके बाद कंपनी ने भारत में अपना पहला कारखाना सूरत में 11 जनवरी 1613 को खोला था।

पूर्ण वाचा →

बॉम्बे असोसिएशन चे पहिले सरचिटणीस कोण? locked

बॉम्बे असोसिएशन चे पहिले सरचिटणीस कोण?

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.[१] ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली आहे 1866 मध्ये दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया

पूर्ण वाचा →

बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ची स्थापना कधी झाली? locked

बॉम्बे असोसिएशनची स्थापना :

26 ऑगस्ट 1852 रोजी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत “बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पूर्ण वाचा →

भारतीय परराष्ट्र सेवा ही अखिल भारतीय सेवा आहे का? locked

अखिल भारतीय सेवा ज्यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, वन सेवा यांचा समावेश होतो.

अखिल भारतीय सेवा

त्या अशा सेवा आहेत ज्यात अधिकारी केंद्र सरकार निवडतात पण ते राज्य सरकारच्या अखत्यारीत राहतात.

सध्या तिन्ही सेवा अखिल भारतीय सेवा आहेत.

1 IAS म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा

2 IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा

3 IFS

पूर्ण वाचा →

ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण होते? locked

ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण होते?
प्रौढांच्या शिक्षणासाठी दादाभाई नौरोजीनी ‘ज्ञान प्रसारक मंडळी’ स्थापन केली.

185२ मध्ये दादाभाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लीज नूतनीकरणाला त्यांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारला निवेदनही पाठवले होते. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भाडेपट्ट्याचे

पूर्ण वाचा →

नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? locked

नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता?

स्थापना : – ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींनी १ डिसेंबर १८६६ रोजी लंडन मध्ये स्थापन केली.

इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला गैरसमज करणे आणि इंग्रजांना भारतीयांच्या अडचणीची माहिती करुन देणे हे या सभेचे

पूर्ण वाचा →

ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय परराष्ट्र संबंधाचे प्रमुख कोण होते? locked

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service/ I.F.S.) म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास सांभाळणारी सेवा आहे.

राजकीय व्यवहाराची व विदेश सेवेची सुरुवात

भारताच्या विदेश

पूर्ण वाचा →