मुंबई ची स्थापना कधी झाली?
जेराल्ड ऑन्गियर (1669-1677) यांनी बॉम्बे शहराची स्थापना केली.
जेराल्ड ऑन्गियर (1669-1677) यांनी बॉम्बे शहराची स्थापना केली.
हा जो काही कर आहे/ महसूल आहे तो शेतीतील हक्क संबंधावर अवलंबून आहे. शेत जमीन स्वत: च्या मालकीची असेल अशा सर्व खालसा जमीन भोगवटा करणारे सर्व शेती मालक यांनी कर भरावा. कुळ असेल तर ज्यावर जबाबदारी आहे ते सर्व.
पूर्ण वाचा →एकूण गावे १३४६
पूर्ण वाचा →जमीनधारणेमध्ये सुसूत्रता आणल्याने इंग्लंडमधील उद्योगधंद्यासाठी आवश्यक असा शेतीमाल उत्पादित करणे सोयीचे होते. त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात वेगवेगळे भूसुधारणेचे (रयतवारी, महालवारी इत्यादी) प्रयोग अंमलात आणले.
पूर्ण वाचा →भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →हस्तांतरण म्हणजे मालमत्तेची, निधीची किंवा मालकी हक्कांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हालचाल . ज्या प्रक्रियेद्वारे निधी किंवा मालमत्तेची मालकी नवीन मालकाला पुन्हा नियुक्त केली जाते त्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी हस्तांतरण देखील वापरले जाते.
जमीन नवीन खरेदी केली असल्यास खरेदी किंमत किंवा शासकीय दर यापैकी जे जास्त असेल त्याच्या 6% रक्कम चलन म्हणून भरावी लागेल तसेच स्टॅम्प,टायपिंग आणि दस्त बनवणारे वकील यांची फी द्यावी लागेल. तरीही तलाठी कार्यालयात रजिस्टर ला नोंद करण्यासाठी तलाठी साधारणपणे पाच हजार रुपये घेतात.
पूर्ण वाचा →