१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे यादिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. तर २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते.