आंतरजातीय विवाह हा एकाच धर्मातील परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत.