अध्यापनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लागण्यास मदत होते. अध्यापनाची परिणामकारकता वाढते. अध्यापनासाठी उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग होतो. भिन्न कुवतीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव देण्याचे क्लिष्ट काम सोपे होते.