बाजारात वस्तूची किंमत दिलेली असते आणि उपभोक्त्यांकरता स्थिर असते. उपभोक्त्याची चव, आवडनिवड, सवयी, प्राधान्यक्रम, उत्पन्न इत्यादी घटकदेखील स्थिर आहेत.