हे सर्व करणे एकट्याचे काम नव्हते म्हणून त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी आपल्या स्वराज्यातील शूर वीर विश्वासू मावळे यांना महाराज यांच्या अनुपस्थितीत तसेच उपस्थितीत स्वराज्याचा कारभार चालवणे,त्याचे कामकाज करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती