आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे.

12 मार्च 2021 पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे.

त्या अनुषंगाने दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी माननीय मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्या असतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या आयोजना विविध मंत्रालयीन सूचनेनुसार 15 ऑगस्ट 2023 पर्वत जनसामान्यांना सामावून होऊन करण्यात सूचना करण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रातील समितीला गठित करण्याची बाबू शासनाच्या विचाराधीन होती.