कालांतराने त्यांपैकी बरेच जण जातीनिहाय समाजात विलीन झाले. इतरांनी मात्र जातिव्यवस्था आणि सनातनी हिंदू धर्म दोन्ही नाकारले. अनेक जमाती आणि सामाजिक गटांना जाती-आधारित समाजात घेतले गेले आणि त्यांना जातिचा दर्जा देण्यात आला.