अपारंपरिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याऐवजी, नूतनीकरणयोग्य नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे . उद्योगांमुळे निर्माण होणारे सांडपाणी पुनर्वापर केले पाहिजे.