भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक व्यक्तीस आपल्या जिवीत आणि मालमत्ता सुरक्षित राखण्याचा अधिकार दिला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षितता राखणे हे प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेचे मूलभूत कर्तव्य असल्यामुळे साहजिकच आपत्ती निवारण्याची जबाबदारी सरकार आणि प्रत्येक नागरीकाची आहे.