प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहते, अशी संकटे व्यवसायात, कुटुंबात येऊ शकतात जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो. हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे