मानसशास्त्रामध्ये असंतुलन आढळून आलेले आहे. म्हणून संतुलन साधण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्राची गरज आहे. आपण आपले संपूर्ण लक्ष दुर्बलपणा, विपत्ती हालाहाल निर्देशांक कमी करण्याकडेच वेधतो. सामर्थ्य आणि आरोग्याची उन्नती करण्याकडे आपण फार कमी लक्ष देतो.