यामध्ये रस्ते, लोहमार्ग, बंदर, विमानतळ आणि ऊर्जा प्रकल्प यांचा विकासदर १० टक्केच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी करण्यात येणारी सार्वजनिक गुंतवणुकीला आकर्षित करून पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. ११व्या पंचपवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार आहे.