एकात्मिक ग्रामीण विकास योजनेच्या माध्यमातून भारत सरकार देशातील ग्रामीण भागात राहणारी गरीब ग्रामीण कुटूंबे , सीमांत शेतकरी, शेती मजदूर, ग्रामीण कारागीर, अनुसूचित जाती-जमातीचे लोक, मोल मजुरी करणारे कामगार व अन्य छोटी मोठी कामे करून उदयनिर्वाह करणाऱ्या लोकांनी कर्ज किंवा सरकारी सब्सिडी देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय किं