उधाणाची भरती – ओहोटी:- पौर्णिमा व अमावास्येच्या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका रेषेत असल्यामुळे त्यादिवशी भरती सर्वाधिक असते, त्यास 'उधाणाची भरती' असे म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते.