भात पिकासाठी उष्ण व ओले हवामान अनुकूल आहे. तांदूळ एप्रिल ते ऑक्‍टोबर या महिन्यांत घेतले जाते ज्यात उन्हाळा आणि पावसाळ्यात आवश्यक उष्ण आणि ओले हवामान असते. त्यामुळे भात हे खरीप पीक आहे.