भारतीय राज्यघटनेचे कलम ४० राज्यांना पंचायत स्थापन करण्याचे निर्देश देते. 1993 मध्ये, 73 वी घटनादुरुस्ती कायदा, 1992 द्वारे, पंचायत राज संस्थेला घटनात्मक मान्यता देण्यात आली आहे.