घटनात्मक तरतुदी आणि पंचायत राज
भारतीय राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेबाबत मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेले आहे. स्थानिक शासन हा विषय राज्य सूची मध्ये टाकण्यात आलेला आहे