पहिल्या पंचवार्षिक योजनेत (1951-1956) कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. भारत ही कृषी आधारित अर्थव्यवस्था होती आणि बहुतांश लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली होती.