खरीप पिके पावसाळ्याच्या सुरुवातीपासून, ते हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत, जून ते नोव्हेंबर पर्यंत घेतले जातात. त्यामध्ये तांदूळ, मका, बाजरी, भुईमूग, मूंग आणि उडीद ही पिके समाविष्ट होतात.