स्वतंत्र भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लोकसभेचा कार्यकाळ ६ वर्षांपर्यंत वाढवण्यात आला होता. राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीत हे होऊ शकते. राष्ट्रीय आणीबाणीच्या समाप्तीनंतर लोकसभेची मुदत एक वर्षाने वाढवली जाते. इंदिरा गांधींच्या काळात भारतात एकदा असे घडले होते.