हे शहर एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे आणि अनेकदा "भारताची सांस्कृतिक राजधानी" म्हणून ओळखले जाते . हुगळी नदीच्या काठावर वसलेले कोलकाता हे वारसा, साहित्य, संगीत, मिठाई, स्ट्रीट फूड, दुर्गा पूजा, ट्राम, मेट्रो रेल्वे इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे