'भारतीय कंपनी कायद्यातील तिसऱ्या कलमानुसार ज्या कंपनीने आपल्या नियमावलीनुसार आपल्या सभासदांची संख्या ५० इतकी मर्यादित केली आहे , सभासदांच्या भागांच्या हस्तांतरावर मर्यादा घातली आहे आणि कंपनीचे भाग द्वव्क्त हेण्यासाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आवाहन न करण्याविषयी बंधन घालून घेतले आहे, अशा कंपनीस 'खाजगी कंपनी म्हणतात