भारताचे राष्ट्रपती हे सरकारचे घटनात्मक प्रमुख असतात. भारतीय राज्यघटनेने संसदीय सरकारची तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती हे केवळ नाममात्र कार्यकारी बनवले गेले आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील असणारी मंत्री परिषद खरी कार्यकारिणी आहे