जमिनीतून किती टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.