जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग कधी बनले?
✅ Updated recently
भारतातील एक केंद्र शासित प्रदेश. जम्मू आणि काश्मीर १९५४ पासून २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होते जे भारत, पाकिस्तान आणि चीन मध्ये २० व्या शतकाच्या मध्यापासून काश्मीर प्रदशेवरच्या वादाचा विषय होते.