जर पृथ्वीने आपल्याला अनुकूल असे वातावरण दिले नाही तर आपण पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचे पिक पिकऊ शकत नाही. आणि याचा परिणाम असा होईल की पृथ्वी या ग्रहावर कोणताही सजीव जिवंत राहणे शक्य राहणार नाही. त्यामुळे पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांची जैवविविधता टिकून राहणे, त्यांच्या प्रजाती टिकून राहणे ही काळाची गरज आहे.