कवके, लायकेन, शैवाले या वनस्पती वृक्षांवर वाढत असतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळ्या वृक्षाच्या आधारे तयार होत असतात. म्हणून वृक्ष हा एक स्वतंत्र परिसंस्था आहे असे म्हटले जाते.