बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा' तयार केली आहे. आंबेडकर यांचे बालपण, शाळा, गुरुजी यांच्या आठवणींपासून याची सुरुवात होते. नाशिकमधील मंदिर प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह, राजकीय हक्कांसाठीचा लढा, आंबेडकर - गांधी संघर्ष, धर्मांतराचा निर्णय, त्याची आवश्यकता यांसारख्या सर्व घटनांचा यात समावेश आहे.