रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ. स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.