तलाठ्याने या नोंदी करून सर्कल अधिकारी किवा तहसीलदारांकडे पाठवायच्या असतात व तेथून अंतिम काम केले जाते. आजच्या व्यवस्थेत चार-पाच-सहा गांवे मिळून एक सर्कल ऑफिसर असतो व गावांच्या संख्येनुसार तालुकयात असे अनेक सर्कल असतात.