नियोजन आयोग कधी रद्द करण्यात आला?
भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ. स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली.
नियोजन आयोग कधी रद्द करण्यात आला?
✅ Updated recently