'झाडे वाढवा, पर्यावरण वाचवा' अशा प्रकारचे फलक दिसू लागेपर्यंत, तसेच अधिक वृक्ष लावा, वृक्षतोड करू नका, वाहनांचा, विशेषतः मोटरगाड्यांचा सामुदायिकरीत्या वापर करा म्हणजे धुराचे प्रमाण कमी होईल हे सर्व उपाय करणे आवश्‍यकता आहे हे लक्षात येऊन तशी उपाययोजना आखेपर्यंत बिघडलेल्या पर्यावरणामुळे मानवाचे जगणे अवघड होऊन बसल्याचे