पुरंदर आणि वज्रगड किल्ला
हे दोन्ही किल्ले पूरंदर तालूक्यात वसलेले असुन ते एकमेंकांना जोडलेले आहेत. काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर 1665 साली झाला. हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता.
पुणे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.