अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण(जे धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते), क्षत्रिय (ज्यांना राजन असेही म्हणले गेले हे शासक, प्रशासक आणि लढवय्ये होते), वैश्य (जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते) आणि शुद्र (जे हरकामी कामगार होते).