जंगलतोड , प्रदूषण, आपत्ती यामुळे पर्यावरणात बदल झाले. पर्यावरणात होत असलेल्या या बदलामुळॆ प्राणी आणि पक्षी यांचे नैसर्गिक वसतीस्थान नाहीसे होत आहेत