आत्माराम पांडुरंग आहे. प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ मध्ये झाली. आत्माराम पांडुरंग यांनी त्याची स्थापना केली. महाराष्ट्राच्या पुनर्जागरणात प्रार्थना समाजाचा फार मोठा वाटा आहे.