बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके मिळवली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामातभारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकून 55 पदकांची कमाई केलीय. ज्यात 18 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सर्वाधिक पदक कुस्तीमध्ये मिळाली आहेत.