स. १९०० मध्ये, वसाहतकाळात भारतासाठी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.