पुरेशा नोकऱ्यांचा अभाव आणि कमी शालेय शिक्षण तसेच बहुतांश कॉलेजेसमध्ये मिळणार्‍या शिक्षणाची मध्यम गुणवत्ता या दोन्हीमुळे शिक्षितांमध्ये बेरोजगारीचा उच्च दर आहे .