१९३५ सालच्या या कायद्यान्वये भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला. या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. मात्र आधी सुरू असलेली दुहेरी पद्धत बंद करण्यात आली. याच कायद्यान्वये संघराज्याची निर्मिती केली गेली.