जरी हिंदू पुरुषानं पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं तर त्याच्या दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 नुसार, पती किंवा पत्नीच्या हयातीत पुनर्विवाह करणे हा दंडनीय गुन्हा आहे.