दिवसेंदिवस लोकसंख्यावाढीचा वेग भारतामध्ये कमी होताना दिसतो आहे. या घडीला भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 1.1 टक्के आहे तो 2021 पर्यंत 0.9 टक्क्यांवर होईल असा सेन्सस ऑफ इंडियाचा अंदाज आहे.