"श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर (कोलकाता), दीनदयाल (कांडला), जवाहरलाल नेहरू बंदर आणि पारादीपसह चार किंवा पाच प्रमुख बंदरांनी आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली आहे