भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.