भारतात बरीच मोठी लोकसंख्या कृषी क्षेत्रावरच निर्भर आहे त्यामुळे भारताला कृषी प्रधान म्हटले जाते। त्याचा एक मोठा फायदा हा की भारत जगातील इतर देशावर अवलनबुन नाही आपला आंतरराष्ट्रीय व्यापार अगदी 10 ते 15 टक्के इतपतच आहे।