होय भारतासाठी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असणे महत्त्वाचे आहे कारण, भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यात अन्नधान्य उत्पादनासाठी आवश्यक संसाधने मुबलक प्रमाणात आहेत . आपल्या देशातील अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी या संसाधनांचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे.