26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. 405 कलम, 10 परिशिष्ट व 22 प्रकरणे असलेली ही जगातील सर्वात मोठी लिखित स्वरुपाची राज्यघटना आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली.